श्रीरामपूर, (दि. २६ मे २०२५): श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ३ मधील कुंभरगल्ली परिसर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केलेल्या धाडसी घरफोडीमुळे हादरला आहे. एकाच रात्रीत चार बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये…
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – अहमदनगर, आता अहिल्यानगर, जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरचे नवे जिल्हा पोलीस…
श्रीरामपूर : शहरातील वॉर्ड क्रमांक २ मधील काजीबाबा रोड परिसरात गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळांना येणारे लाल-पिवळ्या रंगाचे व प्रचंड दुर्गंधी असलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना विकतचे…
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून, कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज जप्तीनंतर सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. श्रीरामपूर-पुणतांबा मार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. २०१.६०९…
श्रीरामपूर – दहशतवादा विरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवादयांना यमसदनी धाडले, भारत पाक युद्धा दरम्यान अनेक भारतीय जवानांना देशाचे रक्षण करतांना वीरगती प्राप्त झाली. अशा शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाज आणि राष्ट्रीय श्रीराम…
शिर्डी – शहरातील गणेशवाडी परिसरातील आशिष खबिया नामक व्यक्तीच्या घरामध्ये शिर्डी पोलिसांनी छापा टाकला असून लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय.शिर्डी शहरात लाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी सुरू असल्याचा प्रकार उघड झाला असून शिर्डी पोलिसांनी ५ लाखांहून अधिक रकमेचा १५ गोण्या,१०…
श्रीरामपूर – मिळेल तिथे मजुरी करून उदारनिर्वाह करणारे हे कुटूंब, या कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. सदर महिला अडाणी अशिक्षित आहे. त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांची सासू आजारी असल्याने त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे पी.बी.एम निधी लिमिटेड येथे सोने मुरणी,…
श्रीरामपूर – पाकिस्तानच्या ९ दहशतवादी केंद्रांवर भारताने ऑपरेशन सिंदुर करत बदला घेत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा जल्लोष भाजप नेते दिपक पटारे, शरद नवले, माजी नगरसेवक रवी पाटील, दीपक चव्हाण, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकाराने श्रीरामपूर भाजपने…
श्रीरामपूर – पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर,अखेर भारतीय लष्कराकडून रात्री दीड वाजेच्या सुमारास दहशतवादा विरोधात एअर स्ट्राईक करण्यात आली आहे. ज्यात बहावलपूर, मुझ्झफराबाद आणि कोटली येथील दहशवादी तळावर डागल्या ९ मिसाईल डागल्या, राफेलच्या SCALP मिसाईलनं करण्यात आलेला हल्ला हा पाकिस्तानी नागरिक…