श्रीरामपूर: शहरातील परिचित व्यक्तिमत्त्व आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल यांच्या मातोश्री, सौ. अलका सुभाष हरकळ यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत…
अहिल्यानगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, गृहखात्याने पोलीस खात्यात मोठे फेरबदल केले आहेत. जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात नवी समीकरणे पाहायला मिळणार आहेत. या बदल्यांमध्ये श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी…
कोपरगाव – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव येथे मोठी कारवाई करत अवैध गुटख्याने भरलेला ट्रक पकडला आहे. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ६४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि ट्रकसह एकूण…
पुणे प्रतिनिधी (शेख शौकत मुजावर ) : लवळे ( ता.मुळशी ) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पुणे जिल्हा परिषदेतर्फे जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक द्वितीय क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम…
श्रीरामपूर: शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या जागेत बदल केल्याच्या निषेधार्थ हिंदू रक्षाकृती समितीने आज, १८ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे…
अहिल्यानगर – जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे! नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आता कंबर कसली असून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ते ॲक्शन…
अहिल्यानगर – जिल्ह्यातील विविध भागांत घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईमुळे नगर तालुका, सुपा, मिरजगाव आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपींकडून…
श्रीरामपूर – शहरातील वर्दळीच्या भगतसिंग चौकात मार्च २०२५ मध्ये उभारण्यात आलेले पोलीस मदत केंद्र जलसंपदा विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जलसंपदा विभागाने पोलीस प्रशासनाला नोटीस बजावली असून, सदर पोलीस चौकी सात दिवसांच्या आत हटविण्याचे आदेश…
श्रीरामपूर, (दि. २६ मे २०२५): श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर ३ मधील कुंभरगल्ली परिसर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केलेल्या धाडसी घरफोडीमुळे हादरला आहे. एकाच रात्रीत चार बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये…