अहिल्यानगर (प्रतिनिधी) – अहमदनगर, आता अहिल्यानगर, जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरचे नवे जिल्हा पोलीस…
श्रीरामपूर : शहरातील वॉर्ड क्रमांक २ मधील काजीबाबा रोड परिसरात गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळांना येणारे लाल-पिवळ्या रंगाचे व प्रचंड दुर्गंधी असलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांना विकतचे…
अहिल्यानगर – पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत आदेश देण्यात आल्याने, सुरक्षा प्रणालीतील सर्वच विभाग सतर्क झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेबाबत संयुक्त राबविण्यात येत आहे. या मोहिमे…
श्रीरामपूर | डॉ. राहुल कुलकर्णी व डॉ. रोहित कुलकर्णी यांचे वडील, तसेच शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते श्री बाबासाहेब शिवाजी कुलकर्णी यांचे आज सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात परिवारातील सदस्य, आप्तस्वकीय, मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा…